Skip to main content

महाराष्ट्र राज्य पोलीस दलात ३४५० जागा- all details /apply/notifications /and more



अखेर प्रतिक्षा संपली

मेगा पोलीस भरती 2019 नुकतेच वेळापत्रक जाहीर झाले असून फॉर्म भरण्याची मुदत 3-9-2019 ते 23-9-2019 आहे. सर्व जिल्हानिहाय जाहिराती पेपर मध्ये 3 सप्टेंबर पासून येणार आहेत
पोलीस भरती सुद्धा महापरीक्षा पोर्टल मार्फत होणार आहे.
अगोदर लेखी होणार आहे
सर्व विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेच्या तयारीला लवकर लागावे...
Notifications

Apply online



महाराष्ट्र राज्य पोलीस दलात ३४५० जागा 

पोलीस शिपाई

पदांची संख्या :-

मुंबई - १०७६
ठाणे शहर - १००
पुणे शहर - २१४
पिंपरी चिंचवड - ७२०
नागपूर शहर - २८८
नवी मुंबई - ६१
औरंगाबाद शहर - ९१
सोलापूर शहर - ६७
मुंबई रेल्वे - ६०
रायगड - ८१
पालघर - ६१
सिंदुधुर्ग - २१
रत्नागिरी - ६६
जळगाव - १२८
धुळे - १६
नंदूरबार - २५
कोल्हापूर - ७८
पुणे ग्रामीण - २१
सातारा - ५८
सांगली - १०५
जालना - १४
भंडारा - २२
पुणे रेल्वे - ७७

शैक्षणिक पात्रता :- १२ वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता : -

पुरुष उमेदवार :- उंची १६५ सेमी पेक्षा कमी नसावी, छाती न फुगवता ७९ सेमीपेक्षा कमी नसावी

महिला उमेदवार :- उंची १५५ सें.मी पेक्षा कमी नसावी

वयोमर्यादा :- ३० सप्टेंबर २०१९ रोजी अमागासवर्गीय उमेदवाराकरिता कमाल २८ वर्षे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३३ वर्षे

आवेदनाची अंतिम तारीख :- २३ सप्टेंबर २०१९


🚨 पोलीस भरती फॉर्म भरण्यासाठी महत्वाची सूचना

 ● विद्यार्थ्यांना एकूण 5 वेगवेगळ्या ठिकाणी फॉर्म भरता येईल, परंतु एका पदाच फॉर्म एकदाच भरता येईल.

1) शहरी/ग्रामीण पोलीस
2) SRPF
3) कारागृह पोलीस
4) लोहमार्ग पोलीस
5) बँडपथक पोलीस



🏃‍♂🏃‍♀पोलीस भरती प्रक्रियेत मोठे बदल, शारीरिक चाचणी परीक्षेच्या निकषांमध्ये बदल :

•पोलीस भरती प्रक्रियेत उमेदवारांच्या हिताच्या दृष्टीने काही बदल करण्यात आले आहेत. सप्टेंबर 2019 पासून सुरु होणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेतून पुल अप्स आणि लांब उडी वगळण्यात आली आहे. यापूर्वी पुल अप्स आणि लांब उडीसाठी प्रत्येकी 20 गुण परीक्षांमध्ये देण्यात येत होते.

•पूर्वीची शारीरिक चाचणी महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी 100 गुणांची होती, ती आता 50 गुणांची होणार आहे.

•शारीरिक चाचणी देण्यासाठी आता लेखी परीक्षा किमान 35 टक्के गुण खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 33 टक्के गुण उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक आहेत.त्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरात प्रवर्ग निहाय नमूद केलेल्या पद संख्येच्या 1:5 प्रमाणात शारीरिक चाचणी परीक्षेत पात्र ठरवण्यात येतील.

▫️याआधी शारीरिक चाचणीतील गुण▫️

√√√√पुरुष उमेदवार√√√√

•5 किमी धावणे - 20 गुण

•100 मीटर धावणे - 20 गुण

•लांब उडी - 20 गुण

•गोळा फेक - 20 गुण

•पुल अप्स - 10 गुण

√√√√महिला उमेदवार√√√√

•3 किमी धावणे - 25 गुण

•100 मीटर धावणे - 25 गुण

•गोळा फेक ( 4 किलो ) - 25 गुण

•लांब उडी - 25 गुण

✴️ शारीरिक चाचणी परीक्षेतील बदल ✴️

√√√√पुरुष उमेदवार√√√√

•1600 मीटर धावणे - 30 गुण

•100 मीटर धावणे 10 गुण

•गोळा फेक 10 गुण

√√√√महिला उमेदवार√√√√

•800 मीटर धावणे - 30 गुण

•100 मीटर धावणे - 10 गुण

•गोळा फेक - 10 गुण

•जुन्या शारीरिक चाचणीमध्ये पुरुषांसाठी 5 किलोमीटर धावणे गरजेचे होते. मात्र आता केवळ 1600 मीटर धावावे लागणार आहे. याशिवाय महिलांसाठी 3 किलोमीटर धावल्यानंतर 25 गुण मिळायचे, मात्र आता 800 मीटर धावल्यानंतर 30 गुण मिळणार आहेत.

•मात्र लेखी परीक्षा आधी न घेता शारीरिक चाचणी व्हावी, अशी पोलीस भरतीसाठीच्या इच्छुक उमेदवारांची मागणी आहे. मात्र सप्टेंबर 2019 पासून होणारी पोलीस भरती या नव्या नियमानुसार होईल. या नव्या पोलीस भरतीच्या नियमानुसार पुल अप्स आणि लांब उडी वगळण्यात आली आहे. यामुळे उमेदवारांना दिलासा मिळाला असला तरी, काही उमेदवार सुरुवातीला लेखी परीक्षेऐवजी शारीरिक चाचणी घेण्यावर ठाम आहेत.


Comments

Popular posts from this blog

बाळ शास्त्री जांभेकर

 बाळ गंगाधर जांभेकर   (जन्म १८१२; मृत्यू १८४६) हे मराठी पत्रकारितेचे जनक होते. त्यांनी ‘दर्पण’ नावाचे पहिले मराठी मासिक सुरू केले. इतिहास आणि गणित या विषयांवर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. रॉयल एशियाटिक सोसायटी आणि जिओग्राफिकल सोसायटीमध्ये वाचलेले शिलालेख आणि ताम्रपटांशी संबंधित त्यांचे निबंध खूप महत्त्वाचे आहेत. शिलालेखांच्या संदर्भात ते कनकेश्वर येथे गेले असता त्यांना उष्माघात झाला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. खर्‍या अर्थाने त्यांनी आपल्या कार्यात जीव ओवाळून टाकला होता. ख्रिश्चन धर्माने ग्रहणाशी संबंधित वास्तव स्वतःच्या भाषेत आणि श्रीपती शेषाद्री नावाच्या ब्राह्मणाला सांगणे.हिंदू धर्मात पुनर्परिवर्तन केल्याबद्दल त्यांना बहिष्कृत करण्यात आले. ते महाराष्ट्राचे समाजसुधारक होते बाळ गंधाधर जांभेकर यांचा जन्म राजापूर जिल्ह्यातील पोंबर्ले गावात झाला. त्यांचे वडील चांगले वैदिक होते. शिक्षकांमध्ये बापू छत्रे आणि बापूशास्त्री शुक्ल यांचा समावेश होता. दादोबा पांडुरंग यांनी त्यांच्या आत्मचरित्रात त्यांच्या विलक्षण स्मरणशक्तीचा एक प्रसंग नमूद केला आहे. एकदा त्याने दोन गोरे सैनिक लढत...

एसएससी जूनियर इंजीनियर ऑनलाइन 2020

 पद का नाम :एसएससी जूनियर इंजीनियर ऑनलाइन 2020  जानकारी : कर्मचारी चयन आयोग (SSC) ने जूनियर इंजीनियर (सिविल / इलेक्ट्रिकल / मैकेनिकल और क्वांटिटी सर्वेइंग एंड कॉन्ट्रैक्ट) परीक्षा 2020 की भर्ती के लिए एक रोजगार अधिसूचना दी है। वे उम्मीदवार जो रिक्ति विवरण में रुचि रखते हैं और सभी पात्रता मानदंडों को पूरा करते हैं। सूचना पढ़ें और ऑनलाइन आवेदन करें। आवेदन शुल्क सामान्य / ओबीसी उम्मीदवारों के लिए: रु। 100 / - एससी / एसटी / पीडब्ल्यूडी / भूतपूर्व सैनिक और महिला उम्मीदवारों के लिए: शून्य  भुगतान मोड (ऑनलाइन): BHIM UPI के माध्यम से, नेट बैंकिंग या वीबीआई, मास्टर कार्ड, मेस्ट्रो, RuPay क्रेडिट या डेबिट कार्ड का उपयोग करके या SBI शाखा में SBI चालन से कर सकते हैं महत्वपूर्ण तिथियाँ ऑनलाइन आवेदन करने की तिथि शुरू: 01-10-2020 ऑनलाइन आवेदन करने की अंतिम तिथि: 30-10-2020 (23:30) ऑनलाइन शुल्क भुगतान करने की अंतिम तिथि: 01-11-2020 (23:30) ऑफ़लाइन चालान की पीढ़ी के लिए अंतिम तिथि: 03-11-2020 (23:30) चालान के माध्यम से भुगतान करने की अंतिम तिथि : 05/11/2020 कंप्यूटर आधारित परीक्षा की तिथि...

वेद

वेद, प्राचीन भारत के पवित्रतम साहित्य हैं जो हिन्दुओं के प्राचीनतम और आधारभूत धर्मग्रन्थ भी हैं। वेद, विश्व के सबसे प्राचीन साहित्य भी हैं। भारतीय संस्कृति में वेद सनातन वर्णाश्रम धर्म के, मूल और सबसे प्राचीन ग्रन्थ हैं। वेद' शब्द संस्कृत भाषा के विद् ज्ञाने धातु से बना है। इस तरह वेद का शाब्दिक अर्थ 'ज्ञान' है। इसी धातु से 'विदित' (जाना हुआ), 'विद्या' (ज्ञान), 'विद्वान' (ज्ञानी) जैसे शब्द आए हैं।वेदों को अपौरुषेय (जिसे कोई व्यक्ति न कर सकता हो, यानि ईश्वर कृत) माना जाता है। यह ज्ञान विराटपुरुष से वा कारणब्रह्म से श्रुति परम्परा के माध्यम से सृष्टिकर्ता ब्रह्माजी ने प्राप्त किया माना जाता है। यह भी मान्यता है कि परमात्मा ने सबसे पहले चार महर्षियों जिनके अग्नि, वायु, आदित्य और अंगिरा नाम थे के आत्माओं में क्रमशः ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद और अथर्ववेद का ज्ञान दिया, उन महर्षियों ने फिर यह ज्ञान ब्रह्मा को दिया। इन्हें श्रुति भी कहते हैं जिसका अर्थ है 'सुना हुआ ज्ञान'। अन्य आर्य ग्रंथों को स्मृति कहते हैं, यानि वेदज्ञ मनुष्यों की वेदानुगत बुद्धि...