🇮🇳📖 महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन केंद्रे📚🇮🇳
तेलबिया संशोधन केंद्र *जळगाव*
गवत संशोधन केंद्र *पालघर*
गहु संशोधन केंद्र *महाबळेश्वर* *सातारा*
ऊस संशोधन केंद्र *पाडेगाव* *सातारा*
काजू संशोधन केंद्र *वेंगुला* *सिंधुदुर्ग*
केळी संशोधन केंद्र *यावल* *जळगाव*
नारळ संशोधन केंद्र *भाट्ये* *रत्नागिरी*
हळद संशोधन केंद्र *डिग्रज* *सांगली*
सुपारी संशोधन केंद्र *श्रीवर्धन* *रायगड*
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र *केगाव सोलापूर*
राष्ट्रीय कांदा-लसूण संशोधन केंद्र *राजगुरूनगर* *पुणे*
मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र *नागपूर*
📚भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन📚
1885 – मुंबई – ओमेशचंद्र बॅनर्जी – राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन
1886 – कलकत्ता – दादाभाई नौरोजी
1887 – मद्रास – बद्रुद्दीन तय्यबजी – पहिले मुस्लिम अध्यक्ष
1888 – अलाहाबाद – सर जॉर्ज युल – पहिले स्काटिश अध्यक्ष
1889 – मुंबई – सर विल्यम वेडरबर्ग – पहिले इंग्रज अध्यक्ष
1896 – कलकत्ता – रहेमतुल्ला सयानी – या अधिवेशनात वंदेमातरम हे गीत प्रथम गायल्या गेले.
1905 – बनारस – गोपाल कृष्ण गोखले – हे अधिवेशन बंगालच्या फाळणीवरुण गाजले.
1906 – कलकत्ता – दादाभाई नौरोजी – या अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव पास करण्यात आला.
1907 – सूरत – राशबिहारी बोस – राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फुट पडली.
1915 – मुंबई – लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा – या अधिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास करण्यात आला.
1916 – लखनौ – अंबिकाचरण मुजूमदार – या अधिवेशनात टिळक व त्यांच्या सहकार्याना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला व मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या लखनौ करार झाला.
1917 – कलकत्ता – डॉ. अॅनी बेझंट – राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अश्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला.
1920 – कलकत्ता(विशेष) – लाला लजपत रॉय – या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला.
1920 – नागपूर – सी. राघवाचारी – या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
1922 – गया – चित्तरंजन दास – कायदेमंडळाच्या प्रवेशावर हे अधिवेशन गाजले.
1924 – बेळगांव – महात्मा गांधी – महात्मा गांधी प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले.
1925 – कानपूर – सरोजिनी नायडू – राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा.
1927 – मद्रास – एम.ए. अंसारी – सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास करण्यात आला.
1928 – कलकत्ता – मोतीलाल नेहरू – नेहरू रिपोर्टला मान्यता देण्यात आली.
1929 – लाहो – पं. जवाहरलाल नेहरू – संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव व महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.
1931 – कराची – सरदार पटेल – मूलभूत हक्काचा ठराव पास करण्यात आला.
1936 – फैजपूर – जवाहरलाल नेहरू – ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन आणि शेतकरी व कामगारांच्या हिताचे ठराव पक्के करण्यात आले.
1938 – हरिपुरा – सुभाषचंद्र बोस –
1939 – त्रिपुरा – सुभाषचंद्र बोस –
1940 – रामगढ – अब्दुल कलाम आझाद – वैयक्तिक सत्याग्रहाची घोषणा करण्यात आली.
1940 – मुंबई – मौ. अब्दुल आझाद – चलेजाव आंदोलनाची घोषणा.
1946 – मिरत – जे. बी. कृपालानी
• महाराष्ट्रात एकूण ६१९१६ चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र आहे व ते एकूण राज्याच्या २१ टक्के आहे. राज्यात खालील प्रकारच्या वनांचा समावेश होतो.
•उष्ण कटिबंधीय पानगळीची शुष्क वने
•उष्ण कटिबंधीय पानगळीची दमट वने
•उष्ण कटिबंधीय काटेरी वने
•उष्ण कटिबंधीय सदाहरित वने
•समशीतोष्ण रुंदपर्णीय पर्वतीय वने
सागरी किनाऱ्यावरची भरती ओहोटीची दलदलीय वने
महाराष्ट्रात खालील अभयारण्यांचा समावेश होतो (विभागानुसार)
🍁कोकण🍁
✓कर्नाळा अभयारण्य
✓चांदोली अभयारण्य
✓तानसा अभयारण्य
✓फणसाड अभयारण्य
✓बोरीवली राष्ट्रीय उद्यान
✓मालवण समुद्री अभयारण्य
✓माहीम अभयारण्य
🍁पश्चिम महाराष्ट्र🍁
✓कोयना अभयारण्य
✓दाजीपूर अभयारण्यन
✓नांदूर मधमेश्वर अभयारण्य
✓नान्नज अभयारण्य
✓भीमाशंकर अभयारण्य
✓मुळा-मुठा अभयारण्य
✓सागरेश्वर अभयारण्य
✓रेहेकुरी अभयारण्य
✓सुपे अभयारण्य
✓हरिश्चंद्रगड-कळसूबाई अभयारण्य
🍁विदर्भ🍁
✓अंधारी अभयारण्य
✓चपराळा अभायारण्य गडचिरोली
✓गुगामल अभायारण्य अमरावती
✓मेळघाट (वाघ) अभायारण्य अमरावती
✓नर्नाळा - अकोला
✓अंबाबरवा अभयारण्य
✓काटेपूर्णा अभयारण्य
✓कारंजा-सोहोळ अभयारण्य
✓टिपेश्वर अभयारण्य
✓ढाकणा-कोलकाज अभयारण्य
✓ताडोबा राष्ट्रीय उद्यान
✓नरनाळा अभयारण्य
✓नवेगाव राष्ट्रीय उद्यान
✓नागझिरा अभयारण्य
✓पेंच राष्ट्रीय उद्यान
✓किनवट अभयारण्य
✓बोर अभयारण्य
✓भामरागड अभयारण्य
✓मेळघाट व्याघ्र प्रकल्प
✓लोणार अभयारण्य
✓वान अभयारण्य
✓ज्ञानगंगा अभयारण्य
🍁उत्तर महाराष्ट्र🍁
✓अनेर धरण अभयारण्य
✓ पाल-यावल अभयारण्य
✓गौतमाळा-औटरमघाट अभयारण्य -औरंगाबाद व जळगाव.
🍁 मराठवाडा 🍁
✓किनवट अभयारण्य
✓जायकवाडी अभयारण्य
✓नायगाव अभयारण्य (मयूर).
✓येडशी अभयारण्य.
🍁दक्षिण महाराष्ट्र🍁
✓माळढोक (पक्षी) अभयारण्य,सोलापुर.
तेलबिया संशोधन केंद्र *जळगाव*
गवत संशोधन केंद्र *पालघर*
ऊस संशोधन केंद्र *पाडेगाव* *सातारा*
काजू संशोधन केंद्र *वेंगुला* *सिंधुदुर्ग*
केळी संशोधन केंद्र *यावल* *जळगाव*
नारळ संशोधन केंद्र *भाट्ये* *रत्नागिरी*
हळद संशोधन केंद्र *डिग्रज* *सांगली*
सुपारी संशोधन केंद्र *श्रीवर्धन* *रायगड*
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र *केगाव सोलापूर*
राष्ट्रीय कांदा-लसूण संशोधन केंद्र *राजगुरूनगर* *पुणे*
मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र *नागपूर*
📚भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन📚
1885 – मुंबई – ओमेशचंद्र बॅनर्जी – राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन
1886 – कलकत्ता – दादाभाई नौरोजी
1887 – मद्रास – बद्रुद्दीन तय्यबजी – पहिले मुस्लिम अध्यक्ष
1888 – अलाहाबाद – सर जॉर्ज युल – पहिले स्काटिश अध्यक्ष
1889 – मुंबई – सर विल्यम वेडरबर्ग – पहिले इंग्रज अध्यक्ष
1896 – कलकत्ता – रहेमतुल्ला सयानी – या अधिवेशनात वंदेमातरम हे गीत प्रथम गायल्या गेले.
1905 – बनारस – गोपाल कृष्ण गोखले – हे अधिवेशन बंगालच्या फाळणीवरुण गाजले.
1906 – कलकत्ता – दादाभाई नौरोजी – या अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव पास करण्यात आला.
1907 – सूरत – राशबिहारी बोस – राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फुट पडली.
1915 – मुंबई – लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा – या अधिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास करण्यात आला.
1916 – लखनौ – अंबिकाचरण मुजूमदार – या अधिवेशनात टिळक व त्यांच्या सहकार्याना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला व मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या लखनौ करार झाला.
1917 – कलकत्ता – डॉ. अॅनी बेझंट – राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अश्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला.
1920 – कलकत्ता(विशेष) – लाला लजपत रॉय – या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला.
1920 – नागपूर – सी. राघवाचारी – या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
1922 – गया – चित्तरंजन दास – कायदेमंडळाच्या प्रवेशावर हे अधिवेशन गाजले.
1924 – बेळगांव – महात्मा गांधी – महात्मा गांधी प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले.
1925 – कानपूर – सरोजिनी नायडू – राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा.
1927 – मद्रास – एम.ए. अंसारी – सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास करण्यात आला.
1928 – कलकत्ता – मोतीलाल नेहरू – नेहरू रिपोर्टला मान्यता देण्यात आली.
1929 – लाहो – पं. जवाहरलाल नेहरू – संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव व महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.
1931 – कराची – सरदार पटेल – मूलभूत हक्काचा ठराव पास करण्यात आला.
1936 – फैजपूर – जवाहरलाल नेहरू – ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन आणि शेतकरी व कामगारांच्या हिताचे ठराव पक्के करण्यात आले.
1938 – हरिपुरा – सुभाषचंद्र बोस –
1939 – त्रिपुरा – सुभाषचंद्र बोस –
1940 – रामगढ – अब्दुल कलाम आझाद – वैयक्तिक सत्याग्रहाची घोषणा करण्यात आली.
1940 – मुंबई – मौ. अब्दुल आझाद – चलेजाव आंदोलनाची घोषणा.
1946 – मिरत – जे. बी. कृपालानी
• महाराष्ट्रात एकूण ६१९१६ चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र आहे व ते एकूण राज्याच्या २१ टक्के आहे. राज्यात खालील प्रकारच्या वनांचा समावेश होतो.
•उष्ण कटिबंधीय पानगळीची शुष्क वने
•उष्ण कटिबंधीय पानगळीची दमट वने
•उष्ण कटिबंधीय काटेरी वने
•उष्ण कटिबंधीय सदाहरित वने
•समशीतोष्ण रुंदपर्णीय पर्वतीय वने
सागरी किनाऱ्यावरची भरती ओहोटीची दलदलीय वने
महाराष्ट्रात खालील अभयारण्यांचा समावेश होतो (विभागानुसार)
🍁कोकण🍁
✓कर्नाळा अभयारण्य
✓चांदोली अभयारण्य
✓तानसा अभयारण्य
✓फणसाड अभयारण्य
✓बोरीवली राष्ट्रीय उद्यान
✓मालवण समुद्री अभयारण्य
✓माहीम अभयारण्य
🍁पश्चिम महाराष्ट्र🍁
✓कोयना अभयारण्य
✓दाजीपूर अभयारण्यन
✓नांदूर मधमेश्वर अभयारण्य
✓नान्नज अभयारण्य
✓भीमाशंकर अभयारण्य
✓मुळा-मुठा अभयारण्य
✓सागरेश्वर अभयारण्य
✓रेहेकुरी अभयारण्य
✓सुपे अभयारण्य
✓हरिश्चंद्रगड-कळसूबाई अभयारण्य
🍁विदर्भ🍁
✓अंधारी अभयारण्य
✓चपराळा अभायारण्य गडचिरोली
✓गुगामल अभायारण्य अमरावती
✓मेळघाट (वाघ) अभायारण्य अमरावती
✓नर्नाळा - अकोला
✓अंबाबरवा अभयारण्य
✓काटेपूर्णा अभयारण्य
✓कारंजा-सोहोळ अभयारण्य
✓टिपेश्वर अभयारण्य
✓ढाकणा-कोलकाज अभयारण्य
✓ताडोबा राष्ट्रीय उद्यान
✓नरनाळा अभयारण्य
✓नवेगाव राष्ट्रीय उद्यान
✓नागझिरा अभयारण्य
✓पेंच राष्ट्रीय उद्यान
✓किनवट अभयारण्य
✓बोर अभयारण्य
✓भामरागड अभयारण्य
✓मेळघाट व्याघ्र प्रकल्प
✓लोणार अभयारण्य
✓वान अभयारण्य
✓ज्ञानगंगा अभयारण्य
🍁उत्तर महाराष्ट्र🍁
✓अनेर धरण अभयारण्य
✓ पाल-यावल अभयारण्य
✓गौतमाळा-औटरमघाट अभयारण्य -औरंगाबाद व जळगाव.
🍁 मराठवाडा 🍁
✓किनवट अभयारण्य
✓जायकवाडी अभयारण्य
✓नायगाव अभयारण्य (मयूर).
✓येडशी अभयारण्य.
🍁दक्षिण महाराष्ट्र🍁
✓माळढोक (पक्षी) अभयारण्य,सोलापुर.
Comments
Post a Comment