Skip to main content
🇮🇳📖 महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन केंद्रे📚🇮🇳

तेलबिया संशोधन केंद्र *जळगाव*

 गवत संशोधन केंद्र *पालघर*

गहु संशोधन केंद्र *महाबळेश्वर* *सातारा*

 ऊस संशोधन केंद्र *पाडेगाव* *सातारा*

काजू संशोधन केंद्र *वेंगुला* *सिंधुदुर्ग*


 केळी संशोधन केंद्र *यावल* *जळगाव*


 नारळ संशोधन केंद्र *भाट्ये* *रत्नागिरी*

हळद संशोधन केंद्र *डिग्रज* *सांगली*

सुपारी संशोधन केंद्र *श्रीवर्धन* *रायगड*

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र *केगाव सोलापूर*

राष्ट्रीय कांदा-लसूण संशोधन केंद्र *राजगुरूनगर* *पुणे*

मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र *नागपूर*


📚भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन📚


1885 – मुंबई – ओमेशचंद्र बॅनर्जी – राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन

1886 – कलकत्ता – दादाभाई नौरोजी

1887 – मद्रास – बद्रुद्दीन तय्यबजी – पहिले मुस्लिम अध्यक्ष

1888 – अलाहाबाद – सर जॉर्ज युल – पहिले स्काटिश अध्यक्ष

1889 – मुंबई – सर विल्यम वेडरबर्ग – पहिले इंग्रज अध्यक्ष

1896 – कलकत्ता – रहेमतुल्ला सयानी – या अधिवेशनात वंदेमातरम हे गीत प्रथम गायल्या गेले.

1905 – बनारस – गोपाल कृष्ण गोखले – हे अधिवेशन बंगालच्या फाळणीवरुण गाजले.

1906 – कलकत्ता – दादाभाई नौरोजी – या अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव पास करण्यात आला.

1907 – सूरत – राशबिहारी बोस – राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फुट पडली.

1915 – मुंबई – लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा – या अधिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास करण्यात आला.

1916 – लखनौ – अंबिकाचरण मुजूमदार – या अधिवेशनात टिळक व त्यांच्या सहकार्याना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला व मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या लखनौ करार झाला.

1917 – कलकत्ता – डॉ. अॅनी बेझंट – राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अश्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला.

1920 – कलकत्ता(विशेष) – लाला लजपत रॉय – या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला.

1920 – नागपूर – सी. राघवाचारी – या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

1922 – गया – चित्तरंजन दास – कायदेमंडळाच्या प्रवेशावर हे अधिवेशन गाजले.

1924 – बेळगांव – महात्मा गांधी – महात्मा गांधी प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले.

1925 – कानपूर – सरोजिनी नायडू – राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा.

1927 – मद्रास – एम.ए. अंसारी – सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास करण्यात आला.

1928 – कलकत्ता – मोतीलाल नेहरू – नेहरू रिपोर्टला मान्यता देण्यात आली.

1929 – लाहो – पं. जवाहरलाल नेहरू – संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव व महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.

1931 – कराची – सरदार पटेल – मूलभूत हक्काचा ठराव पास करण्यात आला.

1936 – फैजपूर – जवाहरलाल नेहरू – ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन आणि शेतकरी व कामगारांच्या हिताचे ठराव पक्के करण्यात आले.

1938 – हरिपुरा – सुभाषचंद्र बोस –

1939 – त्रिपुरा – सुभाषचंद्र बोस –

1940 – रामगढ – अब्दुल कलाम आझाद – वैयक्तिक सत्याग्रहाची घोषणा करण्यात आली.

1940 – मुंबई – मौ. अब्दुल आझाद – चलेजाव आंदोलनाची घोषणा.

1946 – मिरत – जे. बी. कृपालानी


• महाराष्ट्रात एकूण ६१९१६ चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र आहे व ते एकूण राज्याच्या २१ टक्के आहे. राज्यात खालील प्रकारच्या वनांचा समावेश होतो.

•उष्ण कटिबंधीय पानगळीची शुष्क वने

•उष्ण कटिबंधीय पानगळीची दमट वने

•उष्ण कटिबंधीय काटेरी वने

•उष्ण कटिबंधीय सदाहरित वने

•समशीतोष्ण रुंदपर्णीय पर्वतीय वने

सागरी किनाऱ्यावरची भरती ओहोटीची दलदलीय वने

महाराष्ट्रात खालील अभयारण्यांचा समावेश होतो (विभागानुसार)

🍁कोकण🍁

✓कर्नाळा अभयारण्य

✓चांदोली अभयारण्य

✓तानसा अभयारण्य

✓फणसाड अभयारण्य

✓बोरीवली राष्ट्रीय उद्यान

✓मालवण समुद्री अभयारण्य

✓माहीम अभयारण्य


🍁पश्चिम महाराष्ट्र🍁

✓कोयना अभयारण्य

✓दाजीपूर अभयारण्यन

✓नांदूर मधमेश्वर अभयारण्य

✓नान्नज अभयारण्य

✓भीमाशंकर अभयारण्य

✓मुळा-मुठा अभयारण्य

✓सागरेश्वर अभयारण्य

✓रेहेकुरी अभयारण्य

✓सुपे अभयारण्य

✓हरिश्चंद्रगड-कळसूबाई अभयारण्य

🍁विदर्भ🍁

✓अंधारी अभयारण्य

✓चपराळा अभायारण्य गडचिरोली

✓गुगामल अभायारण्य अमरावती

✓मेळघाट (वाघ) अभायारण्य अमरावती

✓नर्नाळा - अकोला

✓अंबाबरवा अभयारण्य

✓काटेपूर्णा अभयारण्य

✓कारंजा-सोहोळ अभयारण्य

✓टिपेश्वर अभयारण्य

✓ढाकणा-कोलकाज अभयारण्य

✓ताडोबा राष्ट्रीय उद्यान

✓नरनाळा अभयारण्य

✓नवेगाव राष्ट्रीय उद्यान

✓नागझिरा अभयारण्य

✓पेंच राष्ट्रीय उद्यान

✓किनवट अभयारण्य

✓बोर अभयारण्य

✓भामरागड अभयारण्य

✓मेळघाट व्याघ्र प्रकल्प

✓लोणार अभयारण्य

✓वान अभयारण्य

✓ज्ञानगंगा अभयारण्य


🍁उत्तर महाराष्ट्र🍁

✓अनेर धरण अभयारण्य

✓ पाल-यावल अभयारण्य

✓गौतमाळा-औटरमघाट अभयारण्य -औरंगाबाद व जळगाव.


🍁 मराठवाडा 🍁

✓किनवट अभयारण्य

✓जायकवाडी अभयारण्य

✓नायगाव अभयारण्य (मयूर).

✓येडशी अभयारण्य.

🍁दक्षिण महाराष्ट्र🍁

✓माळढोक (पक्षी) अभयारण्य,सोलापुर.

Comments

Popular posts from this blog

बाळ शास्त्री जांभेकर

 बाळ गंगाधर जांभेकर   (जन्म १८१२; मृत्यू १८४६) हे मराठी पत्रकारितेचे जनक होते. त्यांनी ‘दर्पण’ नावाचे पहिले मराठी मासिक सुरू केले. इतिहास आणि गणित या विषयांवर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. रॉयल एशियाटिक सोसायटी आणि जिओग्राफिकल सोसायटीमध्ये वाचलेले शिलालेख आणि ताम्रपटांशी संबंधित त्यांचे निबंध खूप महत्त्वाचे आहेत. शिलालेखांच्या संदर्भात ते कनकेश्वर येथे गेले असता त्यांना उष्माघात झाला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. खर्‍या अर्थाने त्यांनी आपल्या कार्यात जीव ओवाळून टाकला होता. ख्रिश्चन धर्माने ग्रहणाशी संबंधित वास्तव स्वतःच्या भाषेत आणि श्रीपती शेषाद्री नावाच्या ब्राह्मणाला सांगणे.हिंदू धर्मात पुनर्परिवर्तन केल्याबद्दल त्यांना बहिष्कृत करण्यात आले. ते महाराष्ट्राचे समाजसुधारक होते बाळ गंधाधर जांभेकर यांचा जन्म राजापूर जिल्ह्यातील पोंबर्ले गावात झाला. त्यांचे वडील चांगले वैदिक होते. शिक्षकांमध्ये बापू छत्रे आणि बापूशास्त्री शुक्ल यांचा समावेश होता. दादोबा पांडुरंग यांनी त्यांच्या आत्मचरित्रात त्यांच्या विलक्षण स्मरणशक्तीचा एक प्रसंग नमूद केला आहे. एकदा त्याने दोन गोरे सैनिक लढत...

एसएससी जूनियर इंजीनियर ऑनलाइन 2020

 पद का नाम :एसएससी जूनियर इंजीनियर ऑनलाइन 2020  जानकारी : कर्मचारी चयन आयोग (SSC) ने जूनियर इंजीनियर (सिविल / इलेक्ट्रिकल / मैकेनिकल और क्वांटिटी सर्वेइंग एंड कॉन्ट्रैक्ट) परीक्षा 2020 की भर्ती के लिए एक रोजगार अधिसूचना दी है। वे उम्मीदवार जो रिक्ति विवरण में रुचि रखते हैं और सभी पात्रता मानदंडों को पूरा करते हैं। सूचना पढ़ें और ऑनलाइन आवेदन करें। आवेदन शुल्क सामान्य / ओबीसी उम्मीदवारों के लिए: रु। 100 / - एससी / एसटी / पीडब्ल्यूडी / भूतपूर्व सैनिक और महिला उम्मीदवारों के लिए: शून्य  भुगतान मोड (ऑनलाइन): BHIM UPI के माध्यम से, नेट बैंकिंग या वीबीआई, मास्टर कार्ड, मेस्ट्रो, RuPay क्रेडिट या डेबिट कार्ड का उपयोग करके या SBI शाखा में SBI चालन से कर सकते हैं महत्वपूर्ण तिथियाँ ऑनलाइन आवेदन करने की तिथि शुरू: 01-10-2020 ऑनलाइन आवेदन करने की अंतिम तिथि: 30-10-2020 (23:30) ऑनलाइन शुल्क भुगतान करने की अंतिम तिथि: 01-11-2020 (23:30) ऑफ़लाइन चालान की पीढ़ी के लिए अंतिम तिथि: 03-11-2020 (23:30) चालान के माध्यम से भुगतान करने की अंतिम तिथि : 05/11/2020 कंप्यूटर आधारित परीक्षा की तिथि...

वेद

वेद, प्राचीन भारत के पवित्रतम साहित्य हैं जो हिन्दुओं के प्राचीनतम और आधारभूत धर्मग्रन्थ भी हैं। वेद, विश्व के सबसे प्राचीन साहित्य भी हैं। भारतीय संस्कृति में वेद सनातन वर्णाश्रम धर्म के, मूल और सबसे प्राचीन ग्रन्थ हैं। वेद' शब्द संस्कृत भाषा के विद् ज्ञाने धातु से बना है। इस तरह वेद का शाब्दिक अर्थ 'ज्ञान' है। इसी धातु से 'विदित' (जाना हुआ), 'विद्या' (ज्ञान), 'विद्वान' (ज्ञानी) जैसे शब्द आए हैं।वेदों को अपौरुषेय (जिसे कोई व्यक्ति न कर सकता हो, यानि ईश्वर कृत) माना जाता है। यह ज्ञान विराटपुरुष से वा कारणब्रह्म से श्रुति परम्परा के माध्यम से सृष्टिकर्ता ब्रह्माजी ने प्राप्त किया माना जाता है। यह भी मान्यता है कि परमात्मा ने सबसे पहले चार महर्षियों जिनके अग्नि, वायु, आदित्य और अंगिरा नाम थे के आत्माओं में क्रमशः ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद और अथर्ववेद का ज्ञान दिया, उन महर्षियों ने फिर यह ज्ञान ब्रह्मा को दिया। इन्हें श्रुति भी कहते हैं जिसका अर्थ है 'सुना हुआ ज्ञान'। अन्य आर्य ग्रंथों को स्मृति कहते हैं, यानि वेदज्ञ मनुष्यों की वेदानुगत बुद्धि...