Skip to main content

             🏆 अर्थव्यवस्था 🏆

1 ऑक्टोबर 2019 पासून अंमलात आणली जाणारी प्रणाली, ज्याच्या अंतर्गत प्राप्तिकर विभागाकडून होणार्‍या सर्व प्रकारच्या संपर्कास लागू होणार – कागदपत्र ओळख क्रमांक (DIN) प्रणाली.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) सप्टेंबर 2019 मध्ये 300 व्या अॅडव्हांस्ड प्राइसींग अॅग्रीमेंट (APA) यावर स्वाक्षरी केली, जो या देशाशी संबंधित आहे - ब्रिटन.

               🏆 पर्यावरण 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

भारतीय हवामान खात्याने (IMD) यावर्षीचा मान्सूनचा पाऊस 'सामान्यपेक्षा अधिक' असा वर्गीकृत केला आणि म्हटले आहे की या सालापासून यावेळी प्रथमच भारताने सर्वाधिक पाऊस नोंदविला – सन 1994 (यावर्षी मान्सूनचा हंगामी पाऊस हा त्याच्या लाँग पीरियड एव्हरेजच्या 110 टक्के इतका होता).

भारतीय हवामान खात्याच्या (IMD) मते, लाँग पीरियड एव्हरेज (LPA) ही सन 1961 ते सन 2010 दया कालावधीत पडलेला सरासरी पाऊस आहे, जो एवढा आहे - 88 सेंटीमीटर.

             🏆 आंतरराष्ट्रीय 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

गूगल कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार, 2019-20 या आर्थिक वर्षासाठी अंदाजित केलेली आग्नेय आशियाची इंटरनेट अर्थव्यवस्था – 100 अब्ज डॉलर (39 टक्क्यांची वृद्धी).

जागतिक युवा शिखर परिषद 2019 या कार्यक्रमाचे ठिकाण - नवी दिल्ली, भारत.

                   🏆 राष्ट्रीय 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

भारत सरकारच्या नव्या नियमानुसार ITI प्रशिक्षणार्थींना मिळणारे किमान वेतन - दरमहा 5000 ते 9000 रुपयांपर्यंत (पात्रतेनुसार).

आसामच्या ‘राष्ट्रीय नागरिक नोंदणी’ (NRC) मधून वगळलेल्या व्यक्तींच्या मदतीकरिता भारतातल्या पाच राष्ट्रीय विधी विद्यापीठांनी स्थापना केलेले कायदेशीर मदत केंद्र – परिचय.

“गांधीयन चॅलेंज” हा अटल इनोव्हेशन मिशन, अटल टिंकरिंग लॅब आणि या संघटनेची प्रतिस्पर्धा आहे - संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (UNICEF) भारत.

देशव्यापी ‘पर्यटन पर्व 2019’ या कार्यक्रमाचा मुख्य संदेश - ‘देखो अपना देश’.

2 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी ‘स्वच्छ भारत दिवस 2019’ कार्यक्रमाचा शुभारंभ केला - अहमदाबाद, गुजरात.

रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलेल्या ‘स्वच्छ रेल, स्वच्छ भारत 2019’ या अहवालानुसार भारतातले सर्वात स्वच्छ रेल्वे स्थानक - जयपूर.

             🏆 व्यक्ती विशेष 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

इंडिया टुडे सफाईगिरी समिट 2019 या कार्यक्रमात ‘सर्वात प्रभावी स्वच्छता दूत पुरस्कार’चा विजेता - सचिन तेंडुलकर.

आंतरराष्ट्रीय युवा समिती (IYC) कडून दिल्या गेल्या ‘राष्ट्रीय युवा आदर्श पुरस्कार’चे भारतीय विजेते - हमीद हाशमी (पुंछ) आणि मोनिका देवी इंगुदम (मणीपूर).

                🏆 क्रिडा 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

प्रोफेशनल क्रिकेटर्स असोसिएशन (PCA) याचा ‘प्लेयर्स प्लेअर ऑफ द इयर 2019’ पुरस्काराचा विजेता - बेन स्टोक्स (इंग्लंडचा क्रिकेटपटू).

            🏆 राज्य विशेष 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

या राज्य सरकारने चीनच्या एका संघाबरोबर धोलेरा क्षेत्रात चायना इंडस्ट्रियल पार्क उभारण्यासाठी सामंजस्य करार केला - गुजरात.

2 ऑक्टोबर रोजी ‘ग्रामीण सचिवालय प्रणाली’ अंमलात आणणारे राज्य - आंध्रप्रदेश (काकीनाडा जवळ करपा गावात).

             🏆 विज्ञान व तंत्रज्ञान 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

तक्रारी नोंदविण्यासाठी ग्राहक कल्याण मंत्रालयाचे नवे मोबाइल अॅप - कंज्युमर अॅप.

              🏆 सामान्य ज्ञान 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आंतरराष्ट्रीय युवा समिती (IYC) - स्थापना: सन 2007 (21 फेब्रुवारी); मुख्य कार्यालय: दिल्ली.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) याचे स्थापना वर्ष – सन 1964.

एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (EESL) याचे स्थापना वर्ष – सन 2009 (10 डिसेंबर).

भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) याचे स्थापना वर्ष – सन 1875.

ब्रिटन (UK) मधल्या प्रोफेशनल क्रिकेटर्स असोसिएशन (PCA) याचे स्थापना वर्ष – सन 1967 (संस्थापक: फ्रेड रुम्से).

संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (United Nations International Children's Emergency Fund OR UN Children's Fund -UNICEF) - स्थापना: 1946 (11 डिसेंबर); मुख्यालय: न्यूयॉर्क, अमेरिका.


Comments

Popular posts from this blog

बाळ शास्त्री जांभेकर

 बाळ गंगाधर जांभेकर   (जन्म १८१२; मृत्यू १८४६) हे मराठी पत्रकारितेचे जनक होते. त्यांनी ‘दर्पण’ नावाचे पहिले मराठी मासिक सुरू केले. इतिहास आणि गणित या विषयांवर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. रॉयल एशियाटिक सोसायटी आणि जिओग्राफिकल सोसायटीमध्ये वाचलेले शिलालेख आणि ताम्रपटांशी संबंधित त्यांचे निबंध खूप महत्त्वाचे आहेत. शिलालेखांच्या संदर्भात ते कनकेश्वर येथे गेले असता त्यांना उष्माघात झाला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. खर्‍या अर्थाने त्यांनी आपल्या कार्यात जीव ओवाळून टाकला होता. ख्रिश्चन धर्माने ग्रहणाशी संबंधित वास्तव स्वतःच्या भाषेत आणि श्रीपती शेषाद्री नावाच्या ब्राह्मणाला सांगणे.हिंदू धर्मात पुनर्परिवर्तन केल्याबद्दल त्यांना बहिष्कृत करण्यात आले. ते महाराष्ट्राचे समाजसुधारक होते बाळ गंधाधर जांभेकर यांचा जन्म राजापूर जिल्ह्यातील पोंबर्ले गावात झाला. त्यांचे वडील चांगले वैदिक होते. शिक्षकांमध्ये बापू छत्रे आणि बापूशास्त्री शुक्ल यांचा समावेश होता. दादोबा पांडुरंग यांनी त्यांच्या आत्मचरित्रात त्यांच्या विलक्षण स्मरणशक्तीचा एक प्रसंग नमूद केला आहे. एकदा त्याने दोन गोरे सैनिक लढत...

Ordnance Factory Recruitment Centre (OFRC) Ambajhari, Nagpur

भारतीय आयुध निर्माणी भर्ती 2019 भारत में भारतीय आयुध निर्माणी की नौकरियों 2019 के लिए खोज करने वाले सभी इच्छुक उम्मीदवार सभी नवीनतम भर्ती 2019 अपडेट नागपुर में ट्रेड अपरेंटिस - भारतीय आयुध निर्माणी भर्ती 2019 भारतीय आयुध निर्माणी ने ट्रेड अपरेंटिस आदि पदों के लिए आवेदन आमंत्रित किए हैं। रिक्तियों के लिए नीचे उल्लेखित पात्रता मानदंड, पात्रता मानदंड पढ़ें और पात्र उम्मीदवार अपना आवेदन सीधे भारतीय आयुध कारखाना 30-12-2019 से पहले जमा कर सकते हैं। विवरण में योग्यता: भारतीय नागरिकों से ऑनलाइन आवेदन भारत के विभिन्न राज्यों में स्थित आयुध और आयुध उपकरण कारखानों में 'अपरेंटिस अधिनियम 1961' के तहत ट्रेड अपरेंटिस के 56 वें बैच (गैर-आईटीआई और आईटीआई श्रेणी के लिए) के लिए आमंत्रित किए जाएंगे।  रिक्तियों की संख्या लगभग है।  4805 (1595 गैर-आईटीआई और 3210 आईटीआई श्रेणी)  1. पात्रता योग्यता:  ए।  गैर-आईटीआई श्रेणी के लिए: उत्तीर्ण में न्यूनतम 50% अंकों के साथ और गणित और विज्ञान में प्रत्येक में 40% अंकों के साथ आवेदन की समापन तिथि के रूप में मध्यमा (दसवीं कक्षा या ...

वेद

वेद, प्राचीन भारत के पवित्रतम साहित्य हैं जो हिन्दुओं के प्राचीनतम और आधारभूत धर्मग्रन्थ भी हैं। वेद, विश्व के सबसे प्राचीन साहित्य भी हैं। भारतीय संस्कृति में वेद सनातन वर्णाश्रम धर्म के, मूल और सबसे प्राचीन ग्रन्थ हैं। वेद' शब्द संस्कृत भाषा के विद् ज्ञाने धातु से बना है। इस तरह वेद का शाब्दिक अर्थ 'ज्ञान' है। इसी धातु से 'विदित' (जाना हुआ), 'विद्या' (ज्ञान), 'विद्वान' (ज्ञानी) जैसे शब्द आए हैं।वेदों को अपौरुषेय (जिसे कोई व्यक्ति न कर सकता हो, यानि ईश्वर कृत) माना जाता है। यह ज्ञान विराटपुरुष से वा कारणब्रह्म से श्रुति परम्परा के माध्यम से सृष्टिकर्ता ब्रह्माजी ने प्राप्त किया माना जाता है। यह भी मान्यता है कि परमात्मा ने सबसे पहले चार महर्षियों जिनके अग्नि, वायु, आदित्य और अंगिरा नाम थे के आत्माओं में क्रमशः ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद और अथर्ववेद का ज्ञान दिया, उन महर्षियों ने फिर यह ज्ञान ब्रह्मा को दिया। इन्हें श्रुति भी कहते हैं जिसका अर्थ है 'सुना हुआ ज्ञान'। अन्य आर्य ग्रंथों को स्मृति कहते हैं, यानि वेदज्ञ मनुष्यों की वेदानुगत बुद्धि...