Skip to main content

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन




1885 – मुंबई – ओमेशचंद्र बॅनर्जी – राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन

1886 – कलकत्ता – दादाभाई नौरोजी

1887 – मद्रास – बद्रुद्दीन तय्यबजी – पहिले मुस्लिम अध्यक्ष

1888 – अलाहाबाद – सर जॉर्ज युल – पहिले स्काटिश अध्यक्ष

1889 – मुंबई – सर विल्यम वेडरबर्ग – पहिले इंग्रज अध्यक्ष

1896 – कलकत्ता – रहेमतुल्ला सयानी – या अधिवेशनात वंदेमातरम हे गीत प्रथम गायल्या गेले.

1905 – बनारस – गोपाल कृष्ण गोखले – हे अधिवेशन बंगालच्या फाळणीवरुण गाजले.

1906 – कलकत्ता – दादाभाई नौरोजी – या अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव पास करण्यात आला.

1907 – सूरत – राशबिहारी बोस – राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फुट पडली.

1915 – मुंबई – लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा – या अधिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास करण्यात आला.

1916 – लखनौ – अंबिकाचरण मुजूमदार – या अधिवेशनात टिळक व त्यांच्या सहकार्याना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला व मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या लखनौ करार झाला.

1917 – कलकत्ता – डॉ. अॅनी बेझंट – राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अश्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला.

1920 – कलकत्ता(विशेष) – लाला लजपत रॉय – या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला.

1920 – नागपूर – सी. राघवाचारी – या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

1922 – गया – चित्तरंजन दास – कायदेमंडळाच्या प्रवेशावर हे अधिवेशन गाजले.

1924 – बेळगांव – महात्मा गांधी – महात्मा गांधी प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले.

1925 – कानपूर – सरोजिनी नायडू – राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा.

1927 – मद्रास – एम.ए. अंसारी – सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास करण्यात आला.

1928 – कलकत्ता – मोतीलाल नेहरू – नेहरू रिपोर्टला मान्यता देण्यात आली.

1929 – लाहो – पं. जवाहरलाल नेहरू – संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव व महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.

1931 – कराची – सरदार पटेल – मूलभूत हक्काचा ठराव पास करण्यात आला.

1936 – फैजपूर – जवाहरलाल नेहरू – ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन आणि शेतकरी व कामगारांच्या हिताचे ठराव पक्के करण्यात आले.

1938 – हरिपुरा – सुभाषचंद्र बोस –

1939 – त्रिपुरा – सुभाषचंद्र बोस –

1940 – रामगढ – अब्दुल कलाम आझाद – वैयक्तिक सत्याग्रहाची घोषणा करण्यात आली.

1940 – मुंबई – मौ. अब्दुल आझाद – चलेजाव आंदोलनाची घोषणा.

1946 – मिरत – जे. बी. कृपालानी

Comments

Popular posts from this blog

बाळ शास्त्री जांभेकर

 बाळ गंगाधर जांभेकर   (जन्म १८१२; मृत्यू १८४६) हे मराठी पत्रकारितेचे जनक होते. त्यांनी ‘दर्पण’ नावाचे पहिले मराठी मासिक सुरू केले. इतिहास आणि गणित या विषयांवर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. रॉयल एशियाटिक सोसायटी आणि जिओग्राफिकल सोसायटीमध्ये वाचलेले शिलालेख आणि ताम्रपटांशी संबंधित त्यांचे निबंध खूप महत्त्वाचे आहेत. शिलालेखांच्या संदर्भात ते कनकेश्वर येथे गेले असता त्यांना उष्माघात झाला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. खर्‍या अर्थाने त्यांनी आपल्या कार्यात जीव ओवाळून टाकला होता. ख्रिश्चन धर्माने ग्रहणाशी संबंधित वास्तव स्वतःच्या भाषेत आणि श्रीपती शेषाद्री नावाच्या ब्राह्मणाला सांगणे.हिंदू धर्मात पुनर्परिवर्तन केल्याबद्दल त्यांना बहिष्कृत करण्यात आले. ते महाराष्ट्राचे समाजसुधारक होते बाळ गंधाधर जांभेकर यांचा जन्म राजापूर जिल्ह्यातील पोंबर्ले गावात झाला. त्यांचे वडील चांगले वैदिक होते. शिक्षकांमध्ये बापू छत्रे आणि बापूशास्त्री शुक्ल यांचा समावेश होता. दादोबा पांडुरंग यांनी त्यांच्या आत्मचरित्रात त्यांच्या विलक्षण स्मरणशक्तीचा एक प्रसंग नमूद केला आहे. एकदा त्याने दोन गोरे सैनिक लढत...

महाराष्ट्र 2

1)महाराष्ट्र - जलाशय व धरणे* 1. कोयना - शिवाजी सागर - (कोयना) हेळवाक (सातारा) 2. जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद 3. बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड 4. भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर 5. गंगापूर - (गोदावरी) नाशिक 6. राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर 7. मोडकसागर - (वैतरणा) ठाणे 8. उजनी - (भीमा) सोलापूर 9. तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर 10. यशवंत धरण - (बोर) वर्धा 11. खडकवासला - (मुठा) पुणे 12. येलदरी - (पूर्णा) परभनी 2). महाराष्ट्र भुषण पुरस्काराचे मानकरी* 1. 1996 – पु. ल. देशपांडे (साहित्य) 2. 1997 – लता मंगेशकर (कला, संगीत) 3. 1999 – विजय भाटकर (विज्ञान) 4. 2000 – सुनील गावसकर 5. 2001 – सचिन तेंडुलकर (क्रीडा) 6. 2002 – भीमसेन जोशी (कला, संगीत) 7. 2003 – अभय बंग आणि राणी बंग (समाजसेवा आणि आरोग्यसेवा) 8. 2004 – बाबा आमटे (समाजसेवा) 9. 2005 – रघुनाथ माशेलकर (विज्ञान) 10. 2006 – रतन टाटा (उद्योग) 11. 2007 – रा. कृ. पाटील (समाजसेवा) 12. 2008 – नानासाहेब धर्माधिकारी (समाजसेवा) 13. 2008 – मंगेश पाडगावकर (साहित्य) 14. 2009 – सुलोचना लाटकर (कला, सिनेमा)...

पुराना नाम – परिवर्तित नाम

◆ हबीबगंज रेलवे स्‍टेशन – अटल बिहारी वाजपेयी रेलवे स्‍टेशन ◆फ़िरोजशाह कोटला स्टेडियम – अरुण जेटली स्टेडियम ◆भोपाल मेट्रो रेल – राजा भोज ◆बोगीबील पुल – अटल सेतू ◆नया रायपुर – अटल नगर ◆रोहतांग सुरंग (हिमाचल प्रदेश) – अटल सुरंग ◆बुंदेल खण्‍ड एक्‍सप्रेस-वे – – अटल पथ ◆हजरतगंज चौराहा  – अटल चौक ◆देवधर हवाई अड्डा (प्रस्‍ता.) – अटल बिहारी वाजपेयी हवाई अड्डा ◆अलीगढ़ – – हरिगढ़ ◆अहमदाबाद – कर्णावती ◆शिमला  – श्‍यामला ◆साहिबगंज हार्बर – अटल बिहारी वाजपेयी हार्बर ◆अगरतला हवाई अड्डा – महाराजा बीर बिक्रम हवाई अड्डा ◆छत्रपति शिवाजी एयरपोर्ट – छत्रपति शिवाजी महाराज इंटरनेशल एयरपोर्ट ◆कांडला बंदरगाह – – दीनदयालबंदरगाह ◆साबरमती घाट – अटल घाट ◆भामाशाह स्‍वास्‍थ्‍य बीमा योजना – भामाशाह सुरक्षा कवच ◆मुगल सराय रेलवे स्‍टेशन – प. दीनदयाल उपध्‍याय रेलवे स्‍टेशन ◆बल्‍लभगढ़ मेट्रो स्‍टेशन – अमर शहीद राजा नाहरसिंह मैट्रो स्‍टेशन ◆गोरखपुर हवाई अड्डा – महायोगी गोरखनाथ हवाई अड्डा ◆मियों का बाड़ा, गांव (बारमर, राजस्‍थान) – महेश नगर